"भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात, महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, महाराष्ट्र या अभियानात उत्साहाने सामील होत आहे. या महोत्सवाचाच एक भाग असलेल्या "हर घर तिरंगा" अर्थात "घरोघरी तिरंगा" या मोहिमेत दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत सर्व नागरिकांनी, सहभाग घ्यावा असे आवाहन आम्ही करतो."
श्री. एकनाथ शिंदे
मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य